या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस; मान्सूनसाठी पोषक वातावरण
वाढत्या तापमानाने आणि उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी आणि बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज ७ मे पासून राज्यामध्ये पूर्वमौसमी पावसाला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे, सध्या समुद्रातील वातावरण यंदाच्या मान्सूनच्या निर्मितीसाठी आणि वाटचालीसाठी अतिशय पोषक आणि अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील ३-४ दिवस ‘या’ जिल्ह्यांना इशारा … Read more