खुशखबर! कर्जमाफीतील या 2 अटी रद्द; आता या शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी
शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याच्या राजकारणात आणि गावाकडच्या पारावर सगळीकडे कर्जमाफीचीच चर्चा रंगली आहे. पण सुरुवातीला जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या निर्णयात काही अशा किचकट अटी होत्या, ज्यामुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती होती. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या अगदी शेवटच्या दिवशी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेत यातील दोन अत्यंत जाचक अटी मागे घेतल्या आहेत. यामुळे लाखो … Read more